नमस्कार मित्रांनो, आता राशन कार्ड धारकांसाठी काही महत्त्वाच्या आश्या, सूचना शासनाने दिल्या आहेत :
- तर मित्रांनो आता “राष्ट्रीय अन्न व सुरक्षा” या योजनेअंतर्गत राशन मिळण्यासाठी, कुटुंबीयांसाठी पीओएस मशीनद्वारे नोंद असलेल्या, कुटुंबातील सर्व सदस्यांची केवायसी करणे, आवश्यक अनिवार्य आहे.
- राशन कार्ड मध्ये, नाव असणाऱ्या सर्व सदस्यांची ई केवायसी बायोमेट्रिक तपासणी केली जाते. याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून, आदेश देण्यात आलेले आहेत.
- न्यायालयीन आदेशाचे पालन करणे बंधनकारक केलेले आहे.
- केंद्र सरकारने दिलेल्या, माहितीनुसार ज्या लोकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. किंवा करणार नाहीत. त्या लोकांना इथून पुढे राशन मिळले जाणार नाही.
- राशन कार्ड धारकांनी, ऑक्टोबर महिन्यापर्यंत, ही प्रक्रिया इ-केवायसी पूर्ण केली नाही. तर त्यांचे राशन कार्ड देखील, रद्द केले जाणार आहे.
- पूर्ण राज्यामध्ये, राशन दुकानात ई केवायसी करण्यासाठी, मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
- परंतु ज्यांनी अजूनही, इ केवायसी केलेली नाही. त्यांनी लवकरात लवकर ठेवायची करून घेणे, खूप गरजेचे आहे.
लाडकी बहीण योजनेचा 3 रा हप्ता या तारखेला जमा होणार
आता आपण इ-केवायसी कसे करायचे ते पाहू :
- तर मित्रांनो, एक केवायसी करण्यासाठी, तुम्ही तुमच्या जवळच्या स्वस्त धान्य राशन दुकानांमध्ये, आधार कार्ड घेऊन जायचे आहे. तुमचे केवायसी आधार कार्ड लिंक झाल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
- ग्राहकांच्या बोटांचे ठसे घेतले जातील.
- सरकारकडून 30 सप्टेंबर पर्यंत इ केवायसी पूर्ण करण्याचे, आदेश देण्यात आलेले आहेत.
- राशन कार्ड धारकांनी, जर इ केवायसी केली नाही. तर तुम्ही राशन कार्ड वरील लाभांपासून वंचित राहणार आहात त्यामुळे लवकरात, लवकर इ केवायसी करणे बंधनकारक असणार आहे.
- जर ई-केवायसी केली नाही. तरपुढील महिन्यात धान्य मिळण्यासाठी, पात्र राहणार नाहीत.
- जे 31 ऑक्टोबर पर्यंत ई-केवायसी करणार नाहीत. त्यांचे पूर्ण रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे.
- वरील सर्व सूचनेची राशन कार्ड धारकांनी नोंद घ्यावी.