शेतकऱ्यांना भेटणार हेक्टरी 5000 रुपये खात्यावर पैसे येण्यासाठी करावे लागणार आहे काम.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! आता शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 5 हजार रुपये जमा होणार त्यासाठी, त्यांना करावा लागणार आहे हे काम.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता यावर्षीच्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीनची लागवड करणाऱ्या, शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून हेक्टरी 5 हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाणार आहे. अशी घोषणा कृषी संबंधित बैठकीत करण्यात आली होती. तरीही सरकार शेतकऱ्यांनाही. मदत देताना पाहणी ॲपवर नोंदणी केलेल्या, शेतकऱ्यांनाच लाभ मिळणारा असून. या शेतकऱ्यांचे बँक खातेही आधार सिलिंग करून, ही मदत लवकरात लवकर दिली जाणार आहे. असे कृषी विभागाने स्पष्ट जाहीर केलेले आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाच्या भावात मोठी घसरण झाल्यामुळे, शेतकऱ्यांना मोठ्या नुकसान याला सामोरे जावं लागलं आहे.

तर मित्रांनो, आता सरकार शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा, अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पामध्ये, केली होती. तरी त्यानुसार दोन हेक्टर साठी, किमान 1 हजार रुपये आणि मर्यादित कमाल 10,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे, सांगितले होते. तरी सरकारने आता या संदर्भात शासन आदेश जारी करणार करण्यात आला आहे. सरकार ही मदत देण्यासाठी, राज्य सरकारला एकूण 4,194 कोटी 68 लाख रुपयांची आवश्यकता लागणार आहे. त्यापैकी 1548 कोटी 34 लाख रुपये कापूस उत्पादक 2646 कोटी 34 लाख रुपयांचे सोयाबीन शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे.

या विद्यार्थ्यांच्या खात्यावर होणार जमा 60 हजार रु. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी

त्यासाठी कृषी विभागाने जिल्हा न्याय व तालुका न्याय यादी बनवलेली आहे. ज्या शेतकऱ्यांची तपासणी झालेली आहे. अशा शेतकऱ्यांच्याच, त्यात समावेश करण्यात आलेला आहे. त्यानुसार राज्यातील 53 लाख 82 हजार 824 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा लाभ होणार असल्याचे सांगितले आहे.

तसेच 29 लाख 89 हजार 912 कापूस उत्पादक शेतकरी, या योजनेचा लाभ घेणार असल्याचे, राज्य कृषी संचालक विनय आवटे यांनी सांगितलेले आहे.

Leave a Comment