मोदी सरकारचा मोठा निर्णय: कांदा आणि बासमती तांदूळ यांवरील निर्बंध हटवले.

नमस्कार मित्रांनो मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी, एक हिताचा निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत, जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी, एक महत्त्वाचा निर्णय ठरेल. कांदा आणि बासमती तांदळाच्या निर्यात वरील, असलेले किमान निर्यात मूल्य सरकारने हटवलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांची निर्यात खुल्या पद्धतीने, करता येणार आहे. तारीखही ठरली आणि पैसे देखील, 4500 की 1500 … Read more